किल्ले रतनगड (ता. अकोले, जि. अहमदनगर)
उनपावसाबरोबर खेळ करत उंच उंच आकाशाला ठेंगणं दाखवत आणि मेघराजाची कृपा होताच
एखाद्या सुंदर मुलीला लाजवेल अस महाराष्ट्रातील गडांच सोंदर्य निसर्गाची कृपा हि नेहेमीच महाराष्ट्रावर मेहेरबान राहिली आहेच, अश्याच गडांपैकी रतनगडाचे हे विहंगम दृश्य जसे काही महाराष्ट्रावर गोमाता उदार होवून दुग्धरासाचे श्रीमंती दर्शन घडवत आहे.
-इतिहास-
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.
कसे जाल ?
गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.
मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते.
उनपावसाबरोबर खेळ करत उंच उंच आकाशाला ठेंगणं दाखवत आणि मेघराजाची कृपा होताच
एखाद्या सुंदर मुलीला लाजवेल अस महाराष्ट्रातील गडांच सोंदर्य निसर्गाची कृपा हि नेहेमीच महाराष्ट्रावर मेहेरबान राहिली आहेच, अश्याच गडांपैकी रतनगडाचे हे विहंगम दृश्य जसे काही महाराष्ट्रावर गोमाता उदार होवून दुग्धरासाचे श्रीमंती दर्शन घडवत आहे.
-इतिहास-
१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.
कसे जाल ?
गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे
मुंबईहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनवाडीला पोहचता येते.
No comments:
Post a Comment