Wednesday, February 27, 2013

आहे ते असे आहे, आहे ते माझे आहे, पटले तर घ्या...चल हट...हा तर सवालच नाही, तुमच्यासाठी बदलायला... मी काही पाटीवरची अक्षरे नाही! वड्याच तेल वांग्यावर काढायला मला नाही जमत! "ध" चा "मा" करायला मला नाही सवड! आहे ते तोंडावर आहे, मामला सगळा रोख-ठोक आहे! पाठीमागे बोलायला तुमच्या सवड मला नाही! आधी मारुन मग सॉरी म्हणायला मी काही इंग्रजांची जात नाही! उगा लाळ घोटायला मला नाही झेपत! खोटे गोड गोड बोलणे मला नाही खपत! स्पष्टच बोलतो जे जसे वाटते तसे! मला त्यावेळी ना कोणाच्या बापाची भीती वाटते! यारी-दोस्ती माझी काही अप्पलपोटी नाहि तुमच्यासारखे छुपे स्वार्थ साधायला मी नामर्दाची अवलाद नाही!

सेवानिवृत्ती

आमचे बाबा रिटायर होवून आता जवळपास २.५ वर्षे होतील. या सेवानिवृत्तीनंतर काय यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी एक छोटासा लेख लिहीला आहे. त्यांच्या परवानगीने हा लेख मी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध करत आहे.
जवळ जवळ ३२ वर्षे त्यांनी स्टेट बँकेत काढली. ब्रँच मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांना 'सेवानिवृत्ती'बद्दल जे वाटते ते त्यानी या लेखात लिहीले आहे.
हिमांशु
----------------------------------------------------

सेवानिवृत्ती झाली - पुढे काय?

आयुष्याची पाने उलटली,
सेवानिवृत्ती देखील झाली,
संसाराची कर्तव्ये संपली,
वृत्तीदेखील निमाली,
अन् 'निवृत्तीची' सुरुवात झाली!!!

प्रत्येक व्यक्तीची ओळख समाजात दोन गोष्टींमुळे होते. जन्मानंतरचे चिकटलेले नावाचे लेबल अन् नोकरी / व्यवसायाचे लेबल. दोन्ही गोष्टीची सुरुवात एका ध्येयाने होत असते, पाट्या टाकण्यासाठी कोणीच जन्म घेत नाही की नोकरी व्यवसाय करत नाही.

जन्मतः 'स्व'चा शोध घेण्याचे अन् त्या परमेश्वरात विलीन होण्याचे ध्येय असते. नोकरी, व्यवसाय सुखाने चरितार्थ चालविण्याचे ध्येय. ध्येयाचा प्रवास सतत सुरु असतो. ध्येय म्हटले की मर्यादा आली. 'स्व'चा शोध घेण्यासाठी आयुष्य ही मर्यादा अन् नोकरीसाठी सर्वसाधारणपणे वय वर्ष साठीची. तीस वर्षांपेक्षा अधिक नोकरीत एकाच ध्येयाने धावल्यानंतर जो एक मुक्कामाचा पडाव येतो, तो 'सेवानिवृत्तीचा'! काही क्षणाची उसंत, पुढच्या प्रवासाची तयारी, एक सिंहावलोकन करण्याचा टप्पा.

एक सिंहावलोकन - आयुष्याची अन् उमेदीची, तीस वर्षांपेक्षा अधिक व्यस्ततेत घालविलेला काळ! नोकरी अन् संसारात झालेली तारेवरची कसरत. एका वर्तुळासारखा झालेला हा प्रवास - कधी परिघावरून तर कधी केंद्रबिंदू. ही धडपड म्हणजेच जिवंतपणाचे लक्षण मानायचे, कर्ता-करविता असल्याचा भास निर्माण करायचा. जबाबदारी, कर्तव्य यांची सांगड घालता घालता लक्षात येते की लग्नानंतर सुरुवातीला दोघे होते, तेच आता देखील आहेत. मुलांचे शिक्षण पूर्ण होवून ती नोकरीला लागली आहेत. पंखात बळ घेवून गगनभरारी घेत आहेत अन् साथीदाराबरोबर घरट्यात रमली आहेत. प्रगतिचा आलेख खूप उंचावलेला असतो. कर्ता-करविता कोणी वेगळाच आहे, हे जाणवत असते, पण त्याचा प्रयत्नपूर्वक विसर पडलेला असतो. तीस वर्षांपेक्षा जास्त उमेदीचा काळ ज्या ठिकाणी घालवलेला असतो, त्याच ठिकाणी नारळ अन् शाल याचा स्वीकार करावा लागतो. त्याचक्षणी भान ठेवून संसारातून मानाचे श्रीफळ अन् मायेची उबदार शाल मनापासून आनंदाने स्वीकारायची असते. ख-या अर्थाने 'सेवानिवृत्त' होवून 'निवृत्ती' स्वीकारायची असते.

सेवानिवृत्तीने वयाची जाणीव करुन दिलेली असते, शरीर कुरकुरायला लागते. बुद्धी अन् मनाचे विचार काय कमावले आणि काय गमावले याचा ताळेबंद मांडत असतात. काय काय करायचे राहिले याचा विचार सुरु होतो. सप्तसुरांचे संगीत मनाला भुरळ पाडते. पु.ल., गदिमा, कुसुमाग्रज... सारे जवळचे वाटायला लागतात. आमटे कुटुंबियांचे उत्तुंग ध्येय अन् त्यागाने भारावून गेल्यासारखे होते. आगगाडीचे रुळ मृगजळाच्यामागे धावायला लागतात. विपुल संतसाहित्यात कुठून प्रवेश करायचा याचा अंदाजच येत नाही. 'सत्संग' अन् 'आस्था' यासारखे कार्यक्रम गोंधळात भर घालतात. प्राणायाम आणि योगाचे वर्ग शरीरस्वास्थ्यासाठी बोलावत असतात. थोडक्यात काय तर सेवानिवृत्तीनंतर काय हा प्रश्न तसाच राहतो आणि त्याचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न!

सेवानिवृत्तीनंतर खरतर आयुष्यातला एक नविन टप्पा, नविन मार्ग, 'स्व'चा शोध घेण्याचा श्री गणेशा! सुरुवात अशी की जी सहज असावी, आनंद देणारी अन् आनंद घेणारी असावी. 'हृदयातून' अन् हृदयाच्या प्रत्येक 'स्पंदना'तून असावी. जगण्याची उर्मी असावी, जगण्याची स्फुर्ती असावी. खरतर ही एक नविन ओळख असते, स्वतःची स्वतःशी झालेली! तीस-चाळीस वर्षांच्या 'वृत्ती'तून म्हणजे राग, लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार, सुख-दु:ख यातून बाहेर पडण्याची वेळ. 'सेवानिवृत्ती' स्वीकारायची, 'वृत्ती' सोडायची, पण निवृत्त व्हायचे नाही. आयुष्याच्या दैवी देणगीतून निवृत्त व्हायचे नाही. ज्या ज्या वेळेला जे जे होईल, ते ते स्वीकारत जायचे, अगदी सहजतेने अन् आनंदाने.

याची सुरुवात दोन फुलस्केप पेपर्सपासून करायची, एका पेपरवर क्लेशदायक घटना, दु:खद क्षण - अगदी थेट लहानपणापासून. आई-वडिलांचे धपाटे, मास्तरांची पट्टी, प्रतिसादाला साद न देणारी कॉलेजकन्या! नोकरीतील तारस्वरातील मैफल, आठवणीतील अशा अनेक गोष्टी या कागदावर उतरवून काढायच्या.

दुस-या पेपरवर आनंददयी घटनांची साखळी जोडायची. उंच उडवलेला पतंग, सायकल चालविता येण्याचा क्षण - ज्या ज्या छोट्या गोष्टीतून आनंद दिला, बघितला, घेतला सारे क्षण टिपायचे. एका क्षणाचे वजन काकणभर जास्त होते. मन आनंदाने भरून जाते. दिसतो, जाणवतो तो फक्त आनंदच आनंद!

दु:ख देणा-या गोष्टींची परत परत उजळणी करायची. अन् तो कागद चक्क फाडून फेकून द्यायचा. त्या दु:खद आठवणी मनाच्या मुळापासून उपटून टाकायच्या. स्मृतीतून हद्दपार करायच्या, परत त्यांची आठवण न काढण्यासाठी. मग राहतात त्या फक्त दुस-या कागदावरील आनंददायी घटना! चुकून काही दु:खद प्रसंग, घटना घडल्या तरी आनंददायी घटनांची उजळणी करायची. मग जी प्रक्रिया सुरू होते ती शुद्धिकरणाची - मनाच्या शुद्धतेची पहिली पायरी!

मग मनाची झेप फक्त आनंददायी क्षणांपर्यंतच जाते. आनंददायी क्षण हृदयाकडे प्रवाहित होतात आणि मन आपोआप हृदयात विरून जाते. बुद्धि हा सारा खेळ चौकसपणे बघत असते. बघता बघता सा-या कसोट्या पार करीत नकळत बुद्धिदेखील त्यात प्रवाही होते. मेंदूची तल्लखता अधिकच वाढते. आनंदाच्या या लहरी शरीरभर प्रवाहित होतात. नित्यनविन श्वासासारखी अन् हृदयाच्या स्पंदनाप्रमाणे आनंद देणारी, जिवंतपणाची जाणीव करून देणारी अन् म्हणूनच हृदयाच्या स्पंदनातून जगण्याची एक लय गवसते!

हृदयाचे 'स्पंदन' हीच खरी ओळख. देहाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे आणि जिवंतपणा जपणे, हे कर्तव्य हृदय सतत, सहजपणे अन् आनंदाने करत असते. खरतर प्राणवायू अगदी सूक्ष्म स्वरूपात लागतो, पण तो सतत लागतो. स्पंदनातून रक्त शुद्ध करण्यासाठी अन् यातून शरीरभर प्राणाचा, चैतन्याचा, तेजाचा, अगदी परमेश्वराचादेखील संचार होण्यापुरता! प्राण, चैतन्य, तेज... ज्याला जसे भावते, तसे नाव दिले जाते. या क्रियेतून हृदय सा-या देहाला आनंद देते आणि त्याच आनंदात आनंदून जाते. खरतर या क्रियेला देहातील, मेंदूतील कुठलीही शक्ति उपयोगी पडत नाही. आनंद देणारा अन् घेणारा, स्पंदनातून जाणवणारा श्वासच! मन, बुद्धी डोळ्यांना दिसत नाही किंवा कुठल्याही अवयवाप्रमाणे दाखवता येत नाही. पण हृदय दाखवता येते... हृदयाचे स्पंदन जाणवते, अगदी आनंदाच्या कारंज्याप्रमाणे नाचणारे, बागडणारे! स्पंदनातून श्वास पुरवण्याचे, देहात अन् देहाबाहेरील विश्वाला श्वास पुरवणा-याचे आभार मानीत त्या विश्व-निर्मात्या परमेश्वराचा जप हृदय सतत करीत असते. इथेच हृदय, 'स्व'चा शोध करीत आनंदाने 'स्व'त विलीन होण्याची प्रक्रिया सुरू होते, स्पंदनातून परमेश्वरात विलीन होण्याचा मार्ग गवसतो!

या आनंदाचा शोध घेत मार्गस्थ होणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य बाकी राहते. श्वासाचा प्रवाह, स्पंदनाचे संगीत ऐकत बुद्धीला आणि मनाला त्या प्रवाहात विसर्जीत करणे हाच काय तो प्रवास चालू राहतो. स्पंदनाचा आवाज तोच खरा 'स्व'चा 'स्व'शी झालेला 'संवाद'! ज्याला भावेल तसा तो 'आतला आवाज'! अगदी अनंत स्वरूपात अन् अनंत नामात! आपापल्यापरीने या आनंदाचा शोध घेणे हाच निवृत्तीनंतरचा मार्ग! एकदा का हा आनंदाचा ठेवा सापडला की निवृत्तीचा अर्थ उमगायला लागतो. मग बाकी व्यावहारीक, पारमार्थिक गोष्टी अगदी आपोआप, सहजपणे घडायला लागतात. अगदी स्पंदनातून विश्व-निर्मात्यात विलीन होत आपण निवृत्त होतो.

हृदयातून जीवनाचा आनंद देणे,

हृदयातून जीवनाचा आनंद घेणे,

स्वतःचा स्वतःशी 'संवाद' साधणे

हेच खरे 'निवृत्ती'नंतरचे जगणे!!!!!

Wednesday, February 20, 2013

सावित्रींच्या लेकीचे काळ्या फिथी लावून मूक मोर्चा ..आरक्षण नको संरक्षण हावे ,गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे ,राजूरच्या समर्थ कन्या विध्य्लायानी केली मागणी .....राजूर (वार्ताहर )सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त येथील श्री समर्थ कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्य्लायातील विधार्थ्यानी राजूर गावातून मूक मिरवणूक काढून दिल्ली येथील घटनेचा निषेध करून आरोपींना फाशी झालीच पाहिजे असि आग्रही भूमिका घेऊन राजूर पोलिस स्टेशन वर जाऊन सह्यक .पोलिस निरीक्षक एम.एम.कासार यांना निवेदन देण्यात आले .यावेळी मोठ्या संखेय्नी महिला,व मुली उपस्थित होत्या .तर यावेळी बोलताना कुमारी मोहिनी आरोटे हिने आम्हाला आरक्षण नको तर स्वर्क्ष्ण द्या ,विकृत मनोवृतीला नष्ट करा ,कुमारी स्नेहल बनसोडे हिने महिलांवर होणारे अन्याय ,अत्यचार थांबवण्यासाठी सरकारने कडक धोरण अवलंबून ते गुन्हा करणार नाही असे कायदे करवेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सर्व महिलांनी आपले सरक्षण आपणच करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे .तर कुमारी सारिका लहमागे हिने दिल्ही व ग्रामीण भागातही महिलांना त्रास दिला जातो हा त्रास संपवायचा असेल तर महिलांनीच न्यायासाठी लढा उभरला पाहिजे .महिला पोलिस सौ .संगीता पालवे यांनी मुलीनी पालक व सिक्ष्कांकडे आग्रह धरून जुडो -कराटे ,भला फेक ,लाठी ,काठी यांचे प्रशिक्षण घेऊन समर्थ व्हायला हावे .तर प्राचार्या सौ मंजुषा काळे यांनी क्रांती जोय्ती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रहा वात आणले त्यावेळी त्यांना सामाज्य्तील मंडळीनी त्रास दिला .तरी त्यांनी न डगमगता आपले स्त्री शिक्षणाचे कार्य सुरु ठेवले .आजही समाजातील विकृत पुरुष मंडळी महिलांना त्रास देतात मात्र महिलांनी संघटीत होऊन हा लढा पुढे चालू ठेवला तर दिल्ली सारखी घटना पुन्हा घडणार नाही .मात्र सरकारनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कायद्यात बदल करून सिक्षा वाढवावी .यावेळी दिल्ली येथील घटने संदर्भात ५ मिनिट स्तब्धता पाळण्यात येउन त्या तरुणीला श्र्न्धाजली व्हाण्यात आली .स.पो.नि.एम .एम कासार यांनी निवेदन घेऊन वरिष्ट यांचे कडे पाठवू असे महिला व मुलीना अश्वाषण दिले या वेळी हेंड कॉन्स्टेबल सुभाष सोनवणे उपस्थित होते आभार किरण भागवत यांनी मानले .....
सहय़ाद्रीच्या कुशीतील या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला, सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). ब्रिटिशांनी १९१० साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. १९२६ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीतील खोऱ्यांमुळे या परिसराला प्रति काश्मीर असं म्हटलं जातं.
पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर दूरवर पसरलेल्या सहय़ाद्रीच्या रांगा म्हणजेच बालाघाट. राकट कातळाच्या िपगट करडय़ा रंगाची ही डोंगररांग.. ऋतुमानाप्रमाणेच तिचं सौंदर्यही बदलत जातं. कधी काळी थंड हवेची ठिकाणं म्हणून पर्यटक इथ भ्रमंती करायचे. आता पावसाळी पर्यटनाची टूमही जोरात आहे.
सहय़ाद्रीच्या कुशीतील या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला, सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा). ब्रिटिशांनी १९१० साली या धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. १९२६ साली बांधून पूर्ण झालेल्या या धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीतील खोऱ्यांमुळे या परिसराला प्रति काश्मीर असं म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या डोंगररांगा इथल्या जंगलात वाढलेल्या करवंद, जांभळाच्या जाळ्यांमुळे सुरुवातीला पाचूच्या मण्यांची माळ, उन्हाळ्याच्या मध्यावर तांबूस पोवळ्यासारख्या तर पिकल्यानंतर नीलम रत्नांच्या माळा ल्यायल्यासारख्या दिसतात.
सरता ग्रीष्म आणि वर्षां ऋतूच्या आगमनाअगोदरच्या संधिऋतूत या परिसरातील सादडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके या झाडांवर वास्तव्याला असतात. काजव्यांच्या गुणन पद्धतीने होणाऱ्या प्रजननामुळे काही दिवसांतच झाडांवर जणू अंतराळातील नक्षत्रांचे संमेलन भरल्याचा भास होतो. खरं तर लौकरच येणाऱ्या कृष्ण जलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देत असतात. पावसाला सुरुवात होताच त्यांचं अस्तित्व लुप्त होतं. वर्षां ऋतूला सुरुवात झाली की, इथल्या करडय़ा कातळाचा रंगही बदलू लागतो. संबंध डोंगरावर हिरवाईची शाल पसरायला लागते. जसजसं पावसाचं प्रमाण वाढतं. तसतसं या पर्वतरांगांचं सौंदर्य खुलायला लागतं. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उत्तुंग शिखरांवर विसावतात. पर्वताच्या उतरंडीवर रेंगाळतात. गडद निळे-गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू, चपल चरण, अनिल गण निघाले या बा. भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती स्मरतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघराजाची दुलई बाजूला होताच डोंगरांच्या घळईतून कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे नजरेस पडतात.
अहमदनगर जिल्हय़ातील भंडारदरा हे धरण नगरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-पुणे-ठाणे जिल्हय़ातील पर्यटकांना वीकएंडला एकदिवसीय पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण.
भंडारदऱ्याच्या परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरुवात करता येते. भंडारदरा (शेंडी), पांजरी, साम्रद, घाटघर, रतनवाडी, मुतखेल ही निर्सगरम्य पर्वतराजीतील दुर्गम गावे अगदी अलीकडच्या दशकात या भागात डांबरी रस्ते झाल्याने पर्यटकांचे पाय इकडे वळू लागले. नागमोडी वळणांच्या घाटदार रस्त्याने जसजसा या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या डोंगरकडय़ांवरून घरंगळणारे मेघ, संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ही वाट दूर जाते, स्वप्नांमधील गावा.. अशा ओळी ओठांवर तरळतात.
रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेतील प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर खाली भंडारदरा धरण बांधले आहे.
धरणांपासून साधारण २० किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरी नावाचे छोटेखानी गाव इथून कळसूबाई शिखराच्या डोंगराचे दर्शन घडते. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाई शिखराची चढाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून करता येते. मांजरीहून पुढे घाटघरकडे जाता येते. पांजरी, घाटघर ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात. एकदा पाऊस सुरू झाला की चार ते सहा दिवस अविश्रांत कोसळणं ठरलेलंच. घाटघरच्या कोकणकडय़ांवर उभे राहून खाली डोकावले की खोल दरीतला उदंचन विद्युत प्रकल्प नजरेत भरतो. एका बाजूला छातीत धडकी भरविणारा कोकणकडा, वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्यांचा मंजुळ नाद पर्यटकांना भुरळ पाडतो. कोकणकडय़ाच्या बाजूलाच असलेल्या आश्रमशाळेच्या िभतीही हिरवळीने रंगविल्यासारख्या दिसतात. घाटघरच्या घाटणदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही अत्यंत रमणीय असतो.
घाटघरकडून साम्रदमाग्रे रतनवाडीकडे जाताना साधारण १ किलोमीटर आडवाटेला सांदण लागते. या सांदणीची रुंदी साधारण ५० फूट असून रतनगड डोंगरातून येणारा ओढा या सांदणीतून वाहतो. या सांदणीतील मोठमोठय़ा शिळा साहसी पर्यटकांना साद घालत असतात. अर्थात पावसाळ्यात या सांदणीत उतरणं धोक्याचंच आहे. उन्हाळ्यात या सांदणीतून भ्रमंती करण्यातली मजाच वेगळी.. या सांदणीची लांबी सुमारे पाऊण ते एक किलोमीटर असून, दोन कडय़ांमधील ही उतरंड थेट ठाणे जिल्हय़ातील शहापूर तालुक्यात उघडते.
साम्रद ते रतनवाडीच्या प्रवासात डोंगरमाथ्यावरून कोसळणारे अनेक धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. रतनवाडीच्या अलीकडेच एक धबधबा दूरवरून दिसतो. डोंगराच्या माथ्यावर दिसणारा हा धबधबा एका खडकाच्या दोन्ही बाजूने कोसळत पुन्हा एकत्र होतो. जणू निसर्गाने त्याच्या शोरूममध्ये लावलेलं ते एक नेकलेस असतं, धरणनिर्मितीच्या निमित्ताने ब्रिटिश अधिकाऱ्याचा येथे बराच वावर राहिल्याने इथल्या बऱ्याच ठिकाणांना इंग्रजी नावे दिल्याचे दिसून येते. या भागात दिसणाऱ्या अनेक धबधब्यांपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो. तर काही धबधबे अगदी रस्त्याच्या कडेलाच असतात. त्यामुळे तिथे पर्यटकांचे पाय नक्कीच थबकतात.
बालाघाट डोंगररांगांत कोकणकडय़ांच्या बाजूला रतनगड हा देखणा दुर्ग आहे. गडसर करताना ट्रेकिंगचाही आनंद मिळतो. मात्र पावसाळ्यात चढणीच्या सर्व वाटा अत्यंत निसरडय़ा होतात. दोन तासांच्या चढाईनंतर शेवटच्या कडय़ावरच्या शिडीचा आधार घेत गडावर पोहोचता येते. रतनगड डोंगरमाथ्यावरील एका गुहेतील प्रवरा नदीचा उगम आहे. याच नदीवर खालीभंडारदरा धरण बांधले आहे.
भंडारदरा धरण भरलं की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या िभतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल.
रतनगड डोंगरच्या पायथ्याशी एक जुनाट हेमांडपंथी शिवालय आहे. भंडारदऱ्याच्या जलाशयाच्या शेपटाकडचा हा भाग येथे धरण पूर्ण भरल्यानंतर मंदिराचा गाभारा पूर्ण पाण्यात असतो. भंडारदरा धरणाच्या िभतीपासून इथपर्यंतच अंतर ११ मलांचं धरण पूर्ण भरलं की होडीतूनही येथे येता येते. रतनगडच्या अमृतेश्वराचे (रत्नेश्वर) हे हेमांडपंथी मंदिर पांडवांनी बांधल्याची वदंता आहे. मंदिराच्या आतील काम आणि आजूबाजूची कोरीव शिल्पे पाहण्यासारखी आहेत. छतालाही कोरीव शिल्पांची सजावट आहे. मंदिरापासून अवघ्या ५० मीटर अलीकडे दगडी बांधकामांची देखणी पुष्करणी आहे. विष्णुपुष्करणी नावाच्या या पुष्करणीत उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत. पुष्करणीच्या आतल्या बाजूच्या िभतीतील कोनाडय़ावजा गाभाऱ्यात विष्णू नरसिंह, गणपती आदी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. पुष्करणीच्याच एका बाजूला असलेल्या झाडांना विळखा घालून काही वेली वाढल्या आहेत, त्या वेलींच्या फांद्या एकमेकांशी बिलगून नसíगक झुले तयार झाली आहेत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत कोणालाही या झुल्यांवर बसून झुलण्याचा मोह आवरता येत नाही.
रतनवाडी ते मुतखेलमाग्रे पुन्हा धरणाच्या िभतीपाशी पोहोचता येते. या ठिकाणी आपली धरण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रवासात मुतखेलजवळच्या डोंगरमाथ्यावरून पडणारे धबधबे पायथ्याशी न पोहोचताच वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना रोखून तर धरतातच आणि अंगावर येणारे तुषार मन रोमांचित करतात. या नागमोडी वळणांच्या प्रवासात काही ठिकाणी एकमेकांना बिलगून उभी असलेली कौलारू घरं इथल्या आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवितात. डोंगरउतरणीवर भात आवणीसाठी केलेल्या अर्धगोल, चौकोनी खाचरांमध्ये साठलेल्या पाण्यात निसर्ग जणू आपलं प्रतििबबच न्याहाळत असल्याचा भास होतो. अनेक शेतांतून भातशेतीसाठी घोटाभर पाण्यात मशागत चाललेली दिसते. तर कोठे इरलं अंगावर घेऊन बायाबापडय़ा भातआवणी करीत असतात. अनेक ठिकाणी वीतभर वाढलेली भाताची पिकं जमिनीवर अंथरलेल्या हिरव्याकंच मखमली गालिच्यासारखी दिसतात, वाऱ्याच्या झुळकावर लवलवणारे हे गालिचे पाहताना मनपाखरूही आपल्या नकळत विहरायला लागते..
भंडारदरा धरणाच्या अलीकडे १० कि.मी. अंतरावर रंधा फॉल या मोठय़ा धबधब्याचे दर्शन घडायचे, मात्र आता कोंदणी विद्युत प्रकल्पासाठी पाणी अडविल्याने हा धबधबा लुप्त झाला आहे. अतिवृष्टीनंतर अथवा धरणातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गानंतर महाराष्ट्राचा हा गिरसप्पा आपलं अक्राळविक्राळ रूप घेऊन प्रकटतो. हा धबधबा पाहायला मिळणं म्हणजे या भागातील पर्यटनातला अलभ्य लाभच. भंडारदरा धरण भरलं की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या िभतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरून सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकार धारण करत वाहायला लागतात. म्हणूनच त्याचे नाव अंब्रेला फॉल या धबधब्याजवळ एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन तुषार स्नान घेता येते. इथंही इंग्रजांच्या रसिक कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. अंब्रेला फॉल पाहण्यासाठी धरण भरण्याची वाट पाहावी लागते. दरवर्षी साधारण १५ ऑगस्टनंतर अंब्रेला फॉल काही महिने पाहता येतो.
रंधा फॉल, अंब्रेला फॉल, कळसूबाई शिखर दर्शन, घाटघर उदंचन विद्युत प्रकल्प रतनवाडी, अमृतेश्वर मंदिर अशीएकदिवसीय भंडारदरा परिक्रमा करता येते.
डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणावर उगविणारी सोनकीची फुलं जणू डोंगराने ल्यालेल्या हिरव्याकंच शालूला सोनेरी पिवळी किनार लावतात.
भंडारदरा परिसरात निवांत भटकंती करायची म्हटले की, पाच-सहा दिवसांचा अवधी लागतो. पर्वतरांगेतील अलंग, कुलंग, मदनगडसह हरिश्चंद्रगड, विश्रामगड या गडकोटांबरोबरच अनेक वैशिष्टय़पूर्ण गावंही या पर्वताच्या कुशीत वसलेली आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर फोकसंडी हे गाव चारही बाजूंनी उंच पर्वतांनी वेढलेल्या या गावात सूर्योदय इतर ठिकाणांपेक्षा तीन-चार तास उशिरा होतो आणि सूर्यास्त तीन-चार तास लवकर होतो. थोडक्यात इथला दिवस अवघ्या सहा-आठ तासांचा असतो. अकोले तालुक्यातून कोतुळ, पळसुंदे (भरोबा)माग्रे अबीतिखडीतून एकूण २५ किलोमीटर प्रवासानंतर फोकसंडी गावात पोहोचता येते. फोकसंडीतून थेट माळशेज घाटात पोहोचण्यासाठीही आता रस्ता झाला आहे.
जालना शहर लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर विश्रांती घेतली तो विश्रामगड, अकोले, समशेरपूर, खिरविरे फाटामाग्रे विश्रामगडावर जाता येते. तीरपाडे पाचपट्टा पठारावरील पवन ऊर्जा पकल्प पाहण्यासारखा आहे. डोंगरपठावरील ८०ते ८५ पंखे भिरभिरतानाचे दृश्य विलोभनीय असते. या व्यतिरिक्त राजूर शिरपुंजीमाग्रे कुमशेतसारख्या दुर्गम आदिवासी भागाला भेट देणे आता सहज शक्य आहे.
कळसूबाई, कुलंगगड, रतनगड, आजोबाचा डोंगर या सर्व शिखरांतील शेवटचे शिखर म्हणजे हरिश्चंद्रगड या गडाने नुकतीच ३५० वष्रे पूर्ण केली. अत्यंत अवघड चढणीचे हे शिखर ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्य़ातून या गडाकडे जाता येते. नगर जिल्ह्य़ातील कोतुळ, शिरपुंजी, पाचनईमाग्रे हरिश्चंद्रगडाकडे जाता येते. या गडाचे पौराणिक महत्त्वही मोठे आहे. हरिश्चंद्रगडालगतच तारामती, रोहिदास ही शिखरे पाहायला मिळतात. साहसी गिरिभ्रमणाबरोबरच वन्यजीव दर्शनही अनुभवता येते. निबिड जंगल, उंच डोंगर, खोल दऱ्या, मुळा नदीचे पात्र अशी वैशिष्टय़पूर्ण भौगोलिक स्थितीत पर्यटनाची मजाच न्यारी.
उंबर, जांभूळ, कारवी, पांगारा, मोहाची झाडे अशा वृक्षवल्लरी तर कोल्हा, साळुंदी, बिबटय़ा, रानडुक्कर, विविध पकारचे साप, सरडे असे वनचर आणि सातभाई, भारद्वाज, बुलबुल, कोकिळा, खंडय़ा, वेडा राघू आदी पक्षीही पर्यटकांच्या नजरेस पडतात.
हिवाळ्यातही या परिसराचे रुपडं अवर्णनीय असतं. अनेक प्रकारच्या रानफुलांनी इथले डोंगर पायथे सजतात. नवरातीदरम्यान ही फुले जणू रंगोत्सव साजरा करतात. डोंगर उतारावर मोठय़ा प्रमाणावर उगविणारी सोनकीची फुलं जणू डोंगराने ल्यालेल्या हिरव्याकंच शालूला सोनेरी पिवळी किनार लावतात. या व्यतिरिक्त इतरही फुलांमुळे सर्व खोरे हिमाचल प्रदेशातल्या फ्लॉवर्स व्हॅलीचे प्रतििबब दर्शवितात.
सहय़पर्वताच्या भंडारदरा परिसरातील मुक्कामासाठी आता निवासी व्यवस्थाही चांगल्या आहेत. खासगी लॉजपासून ते महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शासकीय विश्रामगृहाचे आरक्षण एक आठवडाभर अगोदर इंटरनेटच्या माध्यमातूनही करता येते. उन्हाळ्यात गिरिभ्रमण, उन्हाळा-पावसाळ्याच्या संधिऋतूत काजवा महोत्सव, पावसाळी पर्यटन आणि हिवाळ्यात पुष्पोत्सव असे वर्षभर पर्यटन करण्यासारखा हा परिसर. कधी काळी दुर्गम असलेल्या या परिसरातील जवळपास सर्वच गावे आता डांबरी रस्त्याने जोडली असल्याने पर्यटकांना इथल्या अनवट वाटा सरावाच्या व्हायला लागल्या आहेत. घाटदार, नागमोडी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली वनराई, हिरडा, तेरडा, करवंद, जांभूळ इतर आयुर्वेदिक वनस्पतीबरोबरच काही प्रमाणातील तेंदूपत्ताच्या वनराईने हा परिसर नटला आहे. या वनराईच्या कमानीतून प्रवास करताना निबिड अरण्य भ्रमंतीचा आनंद मिळतो. मात्र इतर पर्यटनस्थळी बाजारपेठांमुळे आलेला बकालपणा इथे नाही. स्वच्छ पर्यटनामुळे इथे अनट्च्ड नेचर इथं अनुभवता येत. अर्थात इथलं पर्यावरण, स्वच्छता या बाबी जपणं पर्यटकांच्याच हाती आहे.
राजूर (शांताराम काळे)आदिवासी भागात काळी साळ (काळ भात)हि दुर्मिळ तांदळाची जात असून खायला रुचकर व स्वाधीष्ट असलेली साळ आता फारशी दिसत नसली तरी लोक्प्चाय्त हि संस्था तिचे संवर्धन व्हावे म्हणून प्रयत्न करीत असून शेतकर्यांना बी देऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेंत .या तांदळाची गोडी मुबई,पुणे,नाशिक,नगर या शहरी ग्राहकांना लागली आहे.हि काळी साळ इतरत्र मिळत नसल्याने शहरातील ग्राहक खेड्या पाड्यात हिंडताना दिसतात .अकोले तालुक्यातील गुहिरे ,रतनवाडी ,शिगन वाडी ,कुमशेत ,शिरपुंजे ,शेणीत ,केली-कोतूळ ,केळी ओतूर ,अम्बेवांगण ,चिंचोडी या भागात काळ भाताचे उत्पादन घेतले जाते .मात्र या तांदळाची उत्पादकता कमी असल्यानी आदिवाशी शेतकरी या तांदळाचे पिक मोठ्या प्रमाणात घेत नाही त्या एऐवजी सोनम ,इंद्र्यानी ,२४८,गरे,दप्तरी ,या जातीचे लागवड करतात .काळ्या साळीचे उत्पादन दिवसेन दिवस कमी होत आहे .मात्र काही शेतकरी आपल्या पुढील पिढीला या तांदळाच्या जातीचे सवर्धन करण्याचे धडे देत अहेअत तर लोक पंचायत हि संस्था शेतकरी व त्यंच्या हिताच्या अनेक योजना व उपक्रम राबवीत आहे.त्यातून आपल्या संस्कृतीची विविधता टिकावी यासाठी तसेच काळ भात नाम शेष होऊ नये यासाठी आदिवासी भागात प्र्भोधन शिबिरे घेतली जात आहे.मात्र कृषी खाते व आदिवाशी विकास हि शासनाची खाती याबाबीकडे डोळे झाक करीत आहे ,नुकतेच राजूरचे प्रदर्शन संपन्न झाले यावेळी शेती मालाचेही प्रदर्शन भरविण्यात आले मात्र भाताच्या कुठल्याही जाती दिसल्या नाही .याबाबत कृषी खाते अनभिद्न्य का ?असा सवाल हि निर्माण झाला आहे. काळ भाताचे उत्पादन सेवा निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रकांत बांगर यांनी गेली ३ वर्षपासून हे पिक घेऊन आदिवासी शेतकर्यांना मार्गदर्शन केले आहे. हा काळ भात चुलीवर ठेवला तर साधरण परिसरात त्याचा सुगंध दरवळतो तर गाईच्या दुधाबरोबर तो खाल्ला तर मन तृप्त होते असे अदिवशी सांगतात त्यामुळे या भाताला मोठी मागणी आहे.५० रुपये किलो असा भाव या तांदूळ मिळतो .आदिवासी भागात या भाताला काळी साळ म्हणतात मात्र शेतकरी हा तांदूळ करण्यास उदासीन अहेअत .तरी काही शेतकरी उदा.चंद्रकांत बांगर आज हि २२० पोती तांदूळ उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण करतात .पुणे येथे शेती प्रदर्शनात त्यांनी काळ भाताचे वान नेउन आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व केले हे विशेष ....... शांताराम काळे
2 attachments — Download all attachments   View all images   Share all images  
1_BhatSheti.jpg1_BhatSheti.jpg
45K   View   Share   Download  
48f4089f0387a1291798c899c7e0-grande.jpg
राजूर (शांताराम काळे)आदिवासी भागात काळी साळ (काळ भात)हि दुर्मिळ तांदळाची जात असून खायला रुचकर व स्वाधीष्ट असलेली साळ आता फारशी दिसत नसली तरी लोक्प्चाय्त हि संस्था तिचे संवर्धन व्हावे म्हणून प्रयत्न करीत असून शेतकर्यांना बी देऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेंत .या तांदळाची गोडी मुबई,पुणे,नाशिक,नगर या शहरी ग्राहकांना लागली आहे.हि काळी साळ इतरत्र मिळत नसल्याने शहरातील ग्राहक खेड्या पाड्यात हिंडताना दिसतात .अकोले तालुक्यातील गुहिरे ,रतनवाडी ,शिगन वाडी ,कुमशेत ,शिरपुंजे ,शेणीत ,केली-कोतूळ ,केळी ओतूर ,अम्बेवांगण ,चिंचोडी या भागात काळ भाताचे उत्पादन घेतले जाते .मात्र या तांदळाची उत्पादकता कमी असल्यानी आदिवाशी शेतकरी या तांदळाचे पिक मोठ्या प्रमाणात घेत नाही त्या एऐवजी सोनम ,इंद्र्यानी ,२४८,गरे,दप्तरी ,या जातीचे लागवड करतात .काळ्या साळीचे उत्पादन दिवसेन दिवस कमी होत आहे .मात्र काही शेतकरी आपल्या पुढील पिढीला या तांदळाच्या जातीचे सवर्धन करण्याचे धडे देत अहेअत तर लोक पंचायत हि संस्था शेतकरी व त्यंच्या हिताच्या अनेक योजना व उपक्रम राबवीत आहे.त्यातून आपल्या संस्कृतीची विविधता टिकावी यासाठी तसेच काळ भात नाम शेष होऊ नये यासाठी आदिवासी भागात प्र्भोधन शिबिरे घेतली जात आहे.मात्र कृषी खाते व आदिवाशी विकास हि शासनाची खाती याबाबीकडे डोळे झाक करीत आहे ,नुकतेच राजूरचे प्रदर्शन संपन्न झाले यावेळी शेती मालाचेही प्रदर्शन भरविण्यात आले मात्र भाताच्या कुठल्याही जाती दिसल्या नाही .याबाबत कृषी खाते अनभिद्न्य का ?असा सवाल हि निर्माण झाला आहे. काळ भाताचे उत्पादन सेवा निवृत्त पोलिस अधिकारी चंद्रकांत बांगर यांनी गेली ३ वर्षपासून हे पिक घेऊन आदिवासी शेतकर्यांना मार्गदर्शन केले आहे. हा काळ भात चुलीवर ठेवला तर साधरण परिसरात त्याचा सुगंध दरवळतो तर गाईच्या दुधाबरोबर तो खाल्ला तर मन तृप्त होते असे अदिवशी सांगतात त्यामुळे या भाताला मोठी मागणी आहे.५० रुपये किलो असा भाव या तांदूळ मिळतो .आदिवासी भागात या भाताला काळी साळ म्हणतात मात्र शेतकरी हा तांदूळ करण्यास उदासीन अहेअत .तरी काही शेतकरी उदा.चंद्रकांत बांगर आज हि २२० पोती तांदूळ उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण करतात .पुणे येथे शेती प्रदर्शनात त्यांनी काळ भाताचे वान नेउन आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व केले हे विशेष ....... शांताराम काळे

Tuesday, February 19, 2013

राजूर (शांताराम काळे)अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसायाला उद्योगाचे
स्वरूप आले आहे .काही देशाचे संपूर्ण अर्थकारण च पर्यटनावर अवलंबून असते
आपल्याकडे देखील गोव्यासारख्या राज्यासह अनेक शहराची अर्थव्यवस्था पर्यटन
उद्योगावर अवलंबून आहे पर्यटन सारख्या सेवा उद्योगाच्या माध्यमातून
रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात मुळात या उद्योगाला मनुष्यबळ
मोठ्या प्रमणात लागते त्य्मुलेच त्यात स्वयंरोजगार संधी जास्त आहेंत
.परदेशात जाऊन हॉटेल व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या उच्च शिक्षित तरुण
तरुणीपासून गावाकडे रस्त्य्च्य कडेला उभे राहून जांभळे -करवंदे विकणाऱ्या
निरक्षर खेडूतापर्यंत येथे संधीची विपुलता,समानता आहे .त्यामुळेच पर्यटन
वृद्धीसाठी ,विकासासाठी आवश्यक असणारे पोटेंशियल निसर्गातच उपलब्ध
असलेल्या अकोलेसारख्या तालुक्यात मोठा वाव आहे आणि मुख्य म्हणजे पर्यटन
संस्कृती म्हणून जे काय असावे ते येथील मातीत रुजविण्याची गरज आहे.
अकोले तालुक्याला अभिजात निसर्ग सौंदर्य चे वरदान लाभले आहे .वेगवेगळ्या
ऋतूत येथे निसर्गाचे निरनिराळे विक्रम पाहायला मिळतात .शिखर स्वामिनी
कळसुबाई तिलाच बिलगून असलेली अलंग,कुलंग ,मदन ,या दुर्ग त्रिकुटाची
अज्यास्र पर्वत रांग .दक्षिणेला दुर्गराज ,रतनगड ,कात्राबाई,बहिरोबा
,पाबरगड यांची अभेद्य आणि बलाढ्य असि डोंगररांग .या सगळ्या निसर्ग
शिल्पाचे कोंदण लाभलेल्या परिसराचा मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा
जलाशय .विश्राम गड ,बिवान्गड ,कुंजीर गड ,आणि निरनिराळ्या ऋतूत
निसर्गाच्या सोहळ्याचे  दर्शन भान हरपून पाहत राहावे असा बेलाग दुर्ग
हरिश्चंद्र गड आणि त्याचा तो मनमोहक परिसर .ते थिल उरात धडकी भरविणारा
आक्राळ -विक्राळ आणि तरीही सुंदरतेने नटलेला कोकणकडा म्हणजे तर निसर्ग
देवतेला पडलेले एक स्वप्न च जणू ! निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या या
परिसरातील जैवविविधता देशतील आदर्श ठिकाणा पैकी एक समजली जाते .याशिवाय
गर्द वन राई च्या कुशीतून जाण्याऱ्या रान वाटा प्राचीनतम वास्तुवैभवाची
साक्ष देणारी अमृतेश्वर(रतनवाडी)हरिचन्द्रेश्
वर ,टाहकरी ,शिध्देश्वर
,गंगाधरेश्वर ,आम्लेश्वर (अम्भोल)हि मंदिरे ,घाटघर ,कोदनी ,भंडारदरा
सारखे जालविधुत प्रकल्प आधुनिक तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखली जाणारे
भंडारदरा ,निळवंडे यासारखी जल मंदिरे भन्नाट वाऱ्याच्या झोताबरोबर गरागरा
फिरणारी पवनचक्या ची पाती घाटन देवीच्या परिसरातील सूर्यास्त ......आणखी
कितीतरी .....पावसाळ्यातील येथील निसर्ग जेव्हा चिंब होतो .रान आबादानी
होतं ,तेंव्हा येथील जलोत्सव पाहायला हौशी पर्यटकाची अक्षरश:झुंबड उडते
या जलोत्स्वपुर्वी येथे निसर्गाच्या एका अनोख्या अविष्काराचे दर्शन घडते
ते म्हणजे काजवा मोहत्सव पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात येथे
अंधाराच्या गडद काळ्या पार्श्वभूमीवर दिसणारी काजव्याची लुक लुक डोळ्याची
पारणे फेडते . वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग जणू काजव्याची प्रकाश
फुले उधळीत असल्याचा भास काजव्याचा महोत्सव पाहताना होतो .    पान
२-----मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले
निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते
आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून
आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात
,पाहतात ,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ
त्यांनी टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच
त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे
येईल मात्र त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने
पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली
पाहिजे .सध्या रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे
तटस्थ भूमेकीतून पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी
पर्यटकांना फारशी माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर
रंधा धबधबा ,घाटघर ,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला
परततो हरिश्चंद्रगडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची
माहिती नसते कल्सुबैल येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे
धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर
,सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा
नदीवरील,मुळा खोरयतील धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा
(ट्रेक)माहित नसतात पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना
तासभर आधी आले असते तर घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे
त्यांच्या गावीही नसते या सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली
.तालुक्यतील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे
पाहू शकतो अशी व्यवस्था निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे
रेंगाळत राहतील मग लोणावळा ,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल
अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची
मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी
उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले  साधन म्हणून पाहिले पाहिजे .सकारात्मक
दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता ,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि
विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात .कोकणात
अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची  सोय  असते :"अतिथी देवो भवो
"हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे .त्यामुळे कुटुंब कबिल्या सह
घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात हि
संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता आहे.सध्या चलनी नाणे
असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच आहे बोलणाऱ्याच्या
करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या  बक्षी गव्हाला कोणी विचारत
नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच महत्व आले  आहे
.अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान पाहिजे .नेमकी तीच
गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे ,विक्रीमूल्य
असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य अडचण आहे .
                           आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर
यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही
प्रमाणात का होईना अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे
गरजेचे आहे .त्यासाठी सुनियोजित  प्रयत्न  आणि इच इच्चाशाक्तीची
अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण
यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून  देणे आणि  स्थानिकांची मानसिकता
बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा
नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ  शकेल
---मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात ,पाहतात ,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ त्यांनी टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे येईल मात्र त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली पाहिजे .सध्या रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे तटस्थ भूमेकीतून पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी पर्यटकांना फारशी माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर रंधा धबधबा ,घाटघर ,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला परततो हरिश्चंद्रगडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची माहिती नसते कल्सुबैल येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर ,सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा नदीवरील,मुळा खोरयतील धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा (ट्रेक)माहित नसतात पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना तासभर आधी आले असते तर घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे त्यांच्या गावीही नसते या सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली .तालुक्यतील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे पाहू शकतो अशी व्यवस्था निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे रेंगाळत राहतील मग लोणावळा ,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले  साधन म्हणून पाहिले पाहिजे .सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता ,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात .कोकणात  अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची  सोय  असते :"अतिथी देवो भवो "हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे .त्यामुळे कुटुंब कबिल्या सह घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात हि संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता आहे.सध्या चलनी नाणे असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच आहे बोलणाऱ्याच्या करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या  बक्षी गव्हाला कोणी विचारत नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच महत्व आले  आहे .अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान पाहिजे .नेमकी तीच गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे ,विक्रीमूल्य असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य अडचण आहे .
                           आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही प्रमाणात का होईना अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे गरजेचे आहे .त्यासाठी सुनियोजित  प्रयत्न  आणि इच इच्चाशाक्तीची अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून  देणे आणि  स्थानिकांची मानसिकता बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ  शकेल .
राजूर (शांताराम काळे)अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसायाला उद्योगाचे
स्वरूप आले आहे .काही देशाचे संपूर्ण अर्थकारण च पर्यटनावर अवलंबून असते
आपल्याकडे देखील गोव्यासारख्या राज्यासह अनेक शहराची अर्थव्यवस्था पर्यटन
उद्योगावर अवलंबून आहे पर्यटन सारख्या सेवा उद्योगाच्या माध्यमातून
रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात मुळात या उद्योगाला मनुष्यबळ
मोठ्या प्रमणात लागते त्य्मुलेच त्यात स्वयंरोजगार संधी जास्त आहेंत
.परदेशात जाऊन हॉटेल व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या उच्च शिक्षित तरुण
तरुणीपासून गावाकडे रस्त्य्च्य कडेला उभे राहून जांभळे -करवंदे विकणाऱ्या
निरक्षर खेडूतापर्यंत येथे संधीची विपुलता,समानता आहे .त्यामुळेच पर्यटन
वृद्धीसाठी ,विकासासाठी आवश्यक असणारे पोटेंशियल निसर्गातच उपलब्ध
असलेल्या अकोलेसारख्या तालुक्यात मोठा वाव आहे आणि मुख्य म्हणजे पर्यटन
संस्कृती म्हणून जे काय असावे ते येथील मातीत रुजविण्याची गरज आहे.
अकोले तालुक्याला अभिजात निसर्ग सौंदर्य चे वरदान लाभले आहे .वेगवेगळ्या
ऋतूत येथे निसर्गाचे निरनिराळे विक्रम पाहायला मिळतात .शिखर स्वामिनी
कळसुबाई तिलाच बिलगून असलेली अलंग,कुलंग ,मदन ,या दुर्ग त्रिकुटाची
अज्यास्र पर्वत रांग .दक्षिणेला दुर्गराज ,रतनगड ,कात्राबाई,बहिरोबा
,पाबरगड यांची अभेद्य आणि बलाढ्य असि डोंगररांग .या सगळ्या निसर्ग
शिल्पाचे कोंदण लाभलेल्या परिसराचा मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा
जलाशय .विश्राम गड ,बिवान्गड ,कुंजीर गड ,आणि निरनिराळ्या ऋतूत
निसर्गाच्या सोहळ्याचे  दर्शन भान हरपून पाहत राहावे असा बेलाग दुर्ग
हरिश्चंद्र गड आणि त्याचा तो मनमोहक परिसर .ते थिल उरात धडकी भरविणारा
आक्राळ -विक्राळ आणि तरीही सुंदरतेने नटलेला कोकणकडा म्हणजे तर निसर्ग
देवतेला पडलेले एक स्वप्न च जणू ! निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या या
परिसरातील जैवविविधता देशतील आदर्श ठिकाणा पैकी एक समजली जाते .याशिवाय
गर्द वन राई च्या कुशीतून जाण्याऱ्या रान वाटा प्राचीनतम वास्तुवैभवाची
साक्ष देणारी अमृतेश्वर(रतनवाडी)हरिचन्द्रेश्
वर ,टाहकरी ,शिध्देश्वर
,गंगाधरेश्वर ,आम्लेश्वर (अम्भोल)हि मंदिरे ,घाटघर ,कोदनी ,भंडारदरा
सारखे जालविधुत प्रकल्प आधुनिक तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखली जाणारे
भंडारदरा ,निळवंडे यासारखी जल मंदिरे भन्नाट वाऱ्याच्या झोताबरोबर गरागरा
फिरणारी पवनचक्या ची पाती घाटन देवीच्या परिसरातील सूर्यास्त ......आणखी
कितीतरी .....पावसाळ्यातील येथील निसर्ग जेव्हा चिंब होतो .रान आबादानी
होतं ,तेंव्हा येथील जलोत्सव पाहायला हौशी पर्यटकाची अक्षरश:झुंबड उडते
या जलोत्स्वपुर्वी येथे निसर्गाच्या एका अनोख्या अविष्काराचे दर्शन घडते
ते म्हणजे काजवा मोहत्सव पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात येथे
अंधाराच्या गडद काळ्या पार्श्वभूमीवर दिसणारी काजव्याची लुक लुक डोळ्याची
पारणे फेडते . वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग जणू काजव्याची प्रकाश
फुले उधळीत असल्याचा भास काजव्याचा महोत्सव पाहताना होतो .    पान
२-----मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले
निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते
आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून
आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात
,पाहतात ,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ
त्यांनी टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच
त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे
येईल मात्र त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने
पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली
पाहिजे .सध्या रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे
तटस्थ भूमेकीतून पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी
पर्यटकांना फारशी माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर
रंधा धबधबा ,घाटघर ,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला
परततो हरिश्चंद्रगडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची
माहिती नसते कल्सुबैल येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे
धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर
,सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा
नदीवरील,मुळा खोरयतील धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा
(ट्रेक)माहित नसतात पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना
तासभर आधी आले असते तर घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे
त्यांच्या गावीही नसते या सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली
.तालुक्यतील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे
पाहू शकतो अशी व्यवस्था निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे
रेंगाळत राहतील मग लोणावळा ,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल
अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची
मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी
उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले  साधन म्हणून पाहिले पाहिजे .सकारात्मक
दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता ,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि
विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात .कोकणात
अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची  सोय  असते :"अतिथी देवो भवो
"हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे .त्यामुळे कुटुंब कबिल्या सह
घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात हि
संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता आहे.सध्या चलनी नाणे
असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच आहे बोलणाऱ्याच्या
करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या  बक्षी गव्हाला कोणी विचारत
नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच महत्व आले  आहे
.अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान पाहिजे .नेमकी तीच
गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे ,विक्रीमूल्य
असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य अडचण आहे .
                           आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर
यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही
प्रमाणात का होईना अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे
गरजेचे आहे .त्यासाठी सुनियोजित  प्रयत्न  आणि इच इच्चाशाक्तीची
अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण
यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून  देणे आणि  स्थानिकांची मानसिकता
बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा
नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ  शकेल
---मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात ,पाहतात ,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ त्यांनी टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे येईल मात्र त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली पाहिजे .सध्या रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे तटस्थ भूमेकीतून पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी पर्यटकांना फारशी माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर रंधा धबधबा ,घाटघर ,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला परततो हरिश्चंद्रगडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची माहिती नसते कल्सुबैल येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर ,सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा नदीवरील,मुळा खोरयतील धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा (ट्रेक)माहित नसतात पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना तासभर आधी आले असते तर घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे त्यांच्या गावीही नसते या सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली .तालुक्यतील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे पाहू शकतो अशी व्यवस्था निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे रेंगाळत राहतील मग लोणावळा ,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले  साधन म्हणून पाहिले पाहिजे .सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता ,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात .कोकणात  अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची  सोय  असते :"अतिथी देवो भवो "हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे .त्यामुळे कुटुंब कबिल्या सह घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात हि संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता आहे.सध्या चलनी नाणे असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच आहे बोलणाऱ्याच्या करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या  बक्षी गव्हाला कोणी विचारत नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच महत्व आले  आहे .अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान पाहिजे .नेमकी तीच गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे ,विक्रीमूल्य असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य अडचण आहे .
                           आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही प्रमाणात का होईना अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे गरजेचे आहे .त्यासाठी सुनियोजित  प्रयत्न  आणि इच इच्चाशाक्तीची अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून  देणे आणि  स्थानिकांची मानसिकता बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ  शकेल .
पान २-----मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात ,पाहतात ,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ त्यांनी टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे येईल मात्र त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली पाहिजे .सध्या रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे तटस्थ भूमेकीतून पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी पर्यटकांना फारशी माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर रंधा धबधबा ,घाटघर ,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला परततो हरिश्चंद्रगडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची माहिती नसते कल्सुबैल येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर ,सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा नदीवरील,मुळा खोरयतील धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा (ट्रेक)माहित नसतात पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना तासभर आधी आले असते तर घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे त्यांच्या गावीही नसते या सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली .तालुक्यतील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे पाहू शकतो अशी व्यवस्था निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे रेंगाळत राहतील मग लोणावळा ,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले  साधन म्हणून पाहिले पाहिजे .सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता ,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात .कोकणात  अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची  सोय  असते :"अतिथी देवो भवो "हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे .त्यामुळे कुटुंब कबिल्या सह घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात हि संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता आहे.सध्या चलनी नाणे असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच आहे बोलणाऱ्याच्या करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या  बक्षी गव्हाला कोणी विचारत नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच महत्व आले  आहे .अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान पाहिजे .नेमकी तीच गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे ,विक्रीमूल्य असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य अडचण आहे .
                           आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही प्रमाणात का होईना अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे गरजेचे आहे .त्यासाठी सुनियोजित  प्रयत्न  आणि इच इच्चाशाक्तीची अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून  देणे आणि  स्थानिकांची मानसिकता बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ  शकेल .
राजूर (शांताराम काळे)अलीकडच्या काळात पर्यटन व्यवसायाला उद्योगाचे
स्वरूप आले आहे .काही देशाचे संपूर्ण अर्थकारण च पर्यटनावर अवलंबून असते
आपल्याकडे देखील गोव्यासारख्या राज्यासह अनेक शहराची अर्थव्यवस्था पर्यटन
उद्योगावर अवलंबून आहे पर्यटन सारख्या सेवा उद्योगाच्या माध्यमातून
रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात मुळात या उद्योगाला मनुष्यबळ
मोठ्या प्रमणात लागते त्य्मुलेच त्यात स्वयंरोजगार संधी जास्त आहेंत
.परदेशात जाऊन हॉटेल व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या उच्च शिक्षित तरुण
तरुणीपासून गावाकडे रस्त्य्च्य कडेला उभे राहून जांभळे -करवंदे विकणाऱ्या
निरक्षर खेडूतापर्यंत येथे संधीची विपुलता,समानता आहे .त्यामुळेच पर्यटन
वृद्धीसाठी ,विकासासाठी आवश्यक असणारे पोटेंशियल निसर्गातच उपलब्ध
असलेल्या अकोलेसारख्या तालुक्यात मोठा वाव आहे आणि मुख्य म्हणजे पर्यटन
संस्कृती म्हणून जे काय असावे ते येथील मातीत रुजविण्याची गरज आहे.
अकोले तालुक्याला अभिजात निसर्ग सौंदर्य चे वरदान लाभले आहे .वेगवेगळ्या
ऋतूत येथे निसर्गाचे निरनिराळे विक्रम पाहायला मिळतात .शिखर स्वामिनी
कळसुबाई तिलाच बिलगून असलेली अलंग,कुलंग ,मदन ,या दुर्ग त्रिकुटाची
अज्यास्र पर्वत रांग .दक्षिणेला दुर्गराज ,रतनगड ,कात्राबाई,बहिरोबा
,पाबरगड यांची अभेद्य आणि बलाढ्य असि डोंगररांग .या सगळ्या निसर्ग
शिल्पाचे कोंदण लाभलेल्या परिसराचा मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा
जलाशय .विश्राम गड ,बिवान्गड ,कुंजीर गड ,आणि निरनिराळ्या ऋतूत
निसर्गाच्या सोहळ्याचे  दर्शन भान हरपून पाहत राहावे असा बेलाग दुर्ग
हरिश्चंद्र गड आणि त्याचा तो मनमोहक परिसर .ते थिल उरात धडकी भरविणारा
आक्राळ -विक्राळ आणि तरीही सुंदरतेने नटलेला कोकणकडा म्हणजे तर निसर्ग
देवतेला पडलेले एक स्वप्न च जणू ! निसर्ग सौदर्यांनी नटलेल्या या
परिसरातील जैवविविधता देशतील आदर्श ठिकाणा पैकी एक समजली जाते .याशिवाय
गर्द वन राई च्या कुशीतून जाण्याऱ्या रान वाटा प्राचीनतम वास्तुवैभवाची
साक्ष देणारी अमृतेश्वर(रतनवाडी)हरिचन्द्रेश्
वर ,टाहकरी ,शिध्देश्वर
,गंगाधरेश्वर ,आम्लेश्वर (अम्भोल)हि मंदिरे ,घाटघर ,कोदनी ,भंडारदरा
सारखे जालविधुत प्रकल्प आधुनिक तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखली जाणारे
भंडारदरा ,निळवंडे यासारखी जल मंदिरे भन्नाट वाऱ्याच्या झोताबरोबर गरागरा
फिरणारी पवनचक्या ची पाती घाटन देवीच्या परिसरातील सूर्यास्त ......आणखी
कितीतरी .....पावसाळ्यातील येथील निसर्ग जेव्हा चिंब होतो .रान आबादानी
होतं ,तेंव्हा येथील जलोत्सव पाहायला हौशी पर्यटकाची अक्षरश:झुंबड उडते
या जलोत्स्वपुर्वी येथे निसर्गाच्या एका अनोख्या अविष्काराचे दर्शन घडते
ते म्हणजे काजवा मोहत्सव पावसाळ्याच्या तोंडावर मे महिन्यात येथे
अंधाराच्या गडद काळ्या पार्श्वभूमीवर दिसणारी काजव्याची लुक लुक डोळ्याची
पारणे फेडते . वर्षा राणीच्या स्वागतासाठी निसर्ग जणू काजव्याची प्रकाश
फुले उधळीत असल्याचा भास काजव्याचा महोत्सव पाहताना होतो .    पान
२-----मग येथील दुर्ग ,डोंगर माथे ,प्राचीन मदिरे आणि जोडीला असलेले
निसर्ग वैभव ....हे पाहायला मोठ्या संख्यने पर्यटक येथे येतात .मात्र ते
आपल्या गाड्यांमध्ये बसून येतात खाण्या-पिण्याचे पदार्थ प्याकिंग करून
आणतात अगदी गाड्यांमध्ये डीझेल -पेट्रोल भरून आणतात येतात ,फिरतात
,पाहतात ,आनंद घेतात आणि आल्या पावलांनी निघून जातात .येथे उरतो केवळ
त्यांनी टाकलेला कचरा .पर्यटनातून येथील अर्थकारणाला जर का गती दिली तरच
त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल पर्यटन हा व्यवसाय म्हणून पुढे
येईल मात्र त्यसाठी दोन्ही स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे .शासनाने
पायाभूत सुविधा उभारल्या पाहिजेत आणि लोकांची मानसिकता देखील बदलली
पाहिजे .सध्या रस्त्यांची अवस्था कठीण असून राज्येकर्तेही या बाबीकडे
तटस्थ भूमेकीतून पाहतात यात सुधरणा होणे आवश्यक आहे .पर्यटन स्थळा विषयी
पर्यटकांना फारशी माहिती नसते भंडारदरा येथे आलेले पर्यटक फार फार तर
रंधा धबधबा ,घाटघर ,अमृतेश्वर पाहतो आणि आली पाऊली मुबई,पुणे,नाशिकला
परततो हरिश्चंद्रगडावर आलेल्या पर्यटकाला उत्तरेकडील विश्राम गडाची
माहिती नसते कल्सुबैल येणार्यांना भंडारदरा माहित असते परंतु निळवंडे
धरणाबाबत ते अनभिज्ञ असतात अकोले परिसरातील अगस्ती आश्रम ,गंगाधरे श्वर
,सिद्धेश्वर या मंदिराची माहिती नसते रंध व इतर धबधबे पाहणार्यांना आढळा
नदीवरील,मुळा खोरयतील धबधब्याची पुसटशी देखील कल्पना नसते रानवाटा
(ट्रेक)माहित नसतात पावसाळ्याच्या तोंडावर काजवे पाहायला येणार्यांना
तासभर आधी आले असते तर घाटन देवीचा रमणीय सूर्यास्थ पहायला मिळेल हे
त्यांच्या गावीही नसते या सर्व पर्यटन स्थळाची एकत्रितपणे माहिती झाली
.तालुक्यतील एखाद्या ठिकाणी निवास करून दोन तीन दिवसांमध्ये आपण हे सारे
पाहू शकतो अशी व्यवस्था निर्माण करून तसा विस्वास दिला तर पर्यटक येथे
रेंगाळत राहतील मग लोणावळा ,महाबळेश्वर ,सारखे पर्यटन येथे वाढीला लागेल
अर्थात मुलभूत सोयी सुविधा उभारून केवळ भागणार नाही तर स्थानिकांची
मानसिकता बदलणे तितकेच महत्वाचे व गरजेचे आहे .पर्यटनाकडे त्यंनी
उपजीविकेचेउत्पन्नाचे चांगले  साधन म्हणून पाहिले पाहिजे .सकारात्मक
दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे .स्वछ्य्ता ,सुरक्षितता,विनम्र सेवा आणि
विश्वासार्हता या कोणत्याही पर्यटकांच्या चार अपेक्षा असतात .कोकणात
अनेक गावात तेथील घरातच मुक्कामाचीजेवणाची  सोय  असते :"अतिथी देवो भवो
"हि संस्कृती त्यांनी प्राणपणाने जपली आहे .त्यामुळे कुटुंब कबिल्या सह
घराबाहेर पडणारी माणसे मोठ्या प्रमाणावर कोकणात फिरताना दिसतात हि
संस्कृती अकोले तालुक्यात रुजवण्याची आवश्यकता आहे.सध्या चलनी नाणे
असलेल्या इको टुरिझम साठी येथील परिसर आदर्शवत असाच आहे बोलणाऱ्याच्या
करड्या विकतात परंतु गप्प बस्नार्यांच्या  बक्षी गव्हाला कोणी विचारत
नाही. आजच्या मार्केतीन्गच्या जमान्यात या म्हणीला अधिकच महत्व आले  आहे
.अर्थात काय विकायच हे विकणारयाला निश्चित जान आणि मान पाहिजे .नेमकी तीच
गोष्ट येथे दिसत नाही .त्यामुळे येथे दाखविण्यासारखे ,विक्रीमूल्य
असलेल्या अनेक बाबी येथे असूनही तशी दृष्टी नसणे ,हेच मुख्य अडचण आहे .
                           आपल्या जिल्ह्यातील शिर्डी,शिंगणापूर
यासारख्या जगभर नावाजलेल्या पर्यटनस्थालांतील पर्यटकांचा ओघ काही
प्रमाणात का होईना अगस्ती ऋषिंची तपोभूमी ,असलेल्या अकोल्याकडे वळविणे
गरजेचे आहे .त्यासाठी सुनियोजित  प्रयत्न  आणि इच इच्चाशाक्तीची
अवश्यक्यता आहे .पर्यटन शेत्राचा एकात्मिक विकास ,रस्ते ,दळणवळण
यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून  देणे आणि  स्थानिकांची मानसिकता
बदलणे ,या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास अकोले तालुक्याचाही पर्यटन हा
नजीकच्या काळात उत्पन्नाचा मुख्य आधार निश्चितपणे होऊ  शकेल